
बऱ्याच दिवसांनी माहेरची माणसं भेटली. सध्या जे काही चाललं आहे, त्यामुळे कोणाचा फोटो कधी कोणासोबत येईल, हे सांगता येत नाही. तसेच फोटो मधला एखादा कधी कोण गायब होईल, हेही सांगता येत नाही, म्हणूनच मी फोटोग्राफी थांबवली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.






