Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीमुळे आशुतोषचा राग अनावर, निर्माण होणार दुरावा

0
17
Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीमुळे आशुतोषचा राग अनावर, निर्माण होणार दुरावा


आशुतोषला उत्तर देत अरुंधती म्हणते की, “वीणाच्या लग्नाची गोष्ट मी मुद्दाम सर्वांपासून लपवलेली नाही. वीणाला भीती वाटत होती की ती सर्वांच्या नजरेतून उतरेल.” तरीही आशुतोष अरुंधतीवर नाराज होतो. आशुतोषला वीणाच्या नवऱ्याला राग आलेला आहे. त्यामुळे तो पोलिसांत तक्रार दाखल करतो आणि सुलेखा ताई, अनिल आणि अरुंधतीला तो यासंदर्भात माहिती देतो. पण आशुतोष मात्र अरुंधतीवर खूप चिडलेला आहे.



Source link