
स्वरा भास्करने ट्विट करून लिहिले की, ‘अतिरिक्त न्यायालयीन हत्या किंवा चकमक, ही काही सेलिब्रेट करण्याची गोष्ट नाही.हे अराजकतेचे लक्षण आहे. राज्याच्या यंत्रणा गुन्हेगारांप्रमाणे वागत असल्याने किंवा त्यांना सक्षम करत असल्याने त्यांची विश्वासार्हता संपल्याचे लक्षण आहे. हा चांगला कारभार नाही, ही अराजकता आहे.’






