
मीराबाई चानू काय म्हणाली?
मीराबाई चानू म्हणाली, “की आजच्या कामगिरीने मी खूप खूश आहे, सर्वांना माहित आहे की मला खूप दुखापतींचा सामना करावा लागला आहे, रिओ (२०१६ ऑलिम्पिक) मध्ये माझ्यासोबत काय झाले हे सर्वांना माहीत आहे. तिथे माझे पदक हुकले होते. असे प्रत्येक खेळाडूसोबत घडते.






