Thursday, September 17, 2026
Homeमनोरंजनआख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

[ad_1]

आपल्या सौंदर्याने आणि मादक अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगना गौतमी पाटील कायमच चर्चेत असते. तिच्या प्रत्येक गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. खेड्यापाड्यात आयोजित करण्यात आलेल्या गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमांना तुडूंब गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. कधीकधी ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांचा देखील बंदोबस्त करण्यात आला होता. नुकताच गौतमी आणि गायक आदर्श शिंदेचा एक अल्बम प्रदर्शित झाला होता. पण या अल्बमवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments