दोन हजार कोटींचा घोटाळा करूनही गौतम अदानी बाहेर कसे? त्यांना तात्काळ अटक करा; राहुल गांधी यांची मागणी

0
14
दोन हजार कोटींचा घोटाळा करूनही गौतम अदानी बाहेर कसे? त्यांना तात्काळ अटक करा; राहुल गांधी यांची मागणी


Rahul Gandhi Latest news : ‘१०-१५ कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं जातं, पण २ हजार कोटींचा घोटाळा करूनही गौतम अदानी सन्मानानं बाहेर फिरतात हे कसं काय? त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी’, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केली.



Source link