
‘माझ्या आयुष्यात त्यावेळी व्यावसायिकदृष्ट्या सर्वकाही ठिक सुरु होते. मात्र खासगी आयुष्यात अनेक गोष्टी घडत होत्या. अनेक चढ-उतार आले होते. अक्षय त्याच्या गर्लफ्रेंडला रात्री उशिरा मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जात असे आणि तिच्याशी लग्न करण्याचे तिथे वचन देत असे. मात्र, परत त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी आली की, तो दिलेले वचन विसरून जायचा’ असे शिल्पा म्हणाली होती.