
मात्र ते विसरले की मुंब्र्याच्या वेशीवर शिवाजी महाराज, तुकाराम यांची वेस आहे. ज्या गद्दाराला तुम्ही फोडला आणि मुख्यमंत्री म्हणून डोक्यावर बसवला. त्याच्या ठाण्यात तुम्हाला मंदिर बांधता येत नाही, असं वाटत असेल तर कशाला डोक्यावर बसवला? असा सवालही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना केला. विधानसभेची ही निवडणूक महाराष्ट्राचं गुजरातीकरण थांबवण्यासाठी आहे.