
अर्जुन आता सायलीच्या प्रेमात पडला आहे. जगाला दाखवण्यासाठी जरी त्यांनी लग्न केले असले, तरी त्यांच्यात नवरा-बायकोचे नाते नाहीये. सगळ्यांसमोर ते पती-पत्नी म्हणून वावरत असले तरी, खोलीच्या आता मात्र ते एकेमेकापासून एकदम वेगळे आहे. मात्र, आता हे दोघे एकमेकांवरील प्रेमाचा स्वीकार करू शकतील का, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.






