
भारताच्या संघाने आतापर्यत विश्वचषकामध्ये चमकदार कामगिरी केली आहे, त्याचबरोबर टीम इंडियाने आतापर्यत दोन्ही साखळी सामने जिंकले आहेत.
टीम इंडिया : भारताचा संघ सध्या T20 विश्वचषक 2024 मध्ये चांगल्या स्थितीत आहे. T20 विश्वचषक 2024 चा थरार अत्यंत रोमांचक सुरु आहे. टॉप-8 मध्ये जाण्यासाठी सर्व संघ चांगलीच कसरत करत आहे. भारताच्या संघाचा विचार केला तर भारताच्या संघाचे ४ साखळी सामने विश्वचषकामध्ये होणार आहेत. यामध्ये भारताच्या संघाचे दोन सामने पार पडले आहेत. आता भारताचे आणखी दोन साखळी सामने शिल्लक आहेत. भारताचा पुढील सामना यूएसएविरुद्ध होणार आहे तर शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध आयोजित करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा
भारताची T20 विश्वचषक 2024 मधील कामगिरी