
Sharad Pawar Letter to CM Shinde : दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि जर राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत तर, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाारा शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून दिला आहे.







