
संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी संजय राऊत म्हणाले, राज्यात आरक्षणावरुण सुरू असलेला वाद हा दुर्दैवी आहे. कुणाच्याही ताटातले कअधून कुणा दुसऱ्याला देऊ नये अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका आहे. राज्यातील विविध समाजांचा विचार केला तर प्रत्येक समाजात मागसलेपण दिसून येईल.






