
याप्रकरणी कॅटने समीर वानखेडे यांच्या बाजूने निकाल दिला. समिर वानखेडे यांच्यावरील आरोप खोटे असून ते निर्दोष असल्याचे कॅटने म्हटले आहे. कॅटने आपल्या आदेशात असे म्हटले आहे की, “समीर वानखेडे यांच्यासाठी जी चौकशी समिती नेमण्यात आली होती, या समितीत एनसीबी संचालक ज्ञानेश्वर सिंह नव्हते. त्यांनी जो तपास केला, त्याची सर्व माहिती सिंह यांना होती, असे म्हणता येणार नाही.”






