
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसवल्याबद्दल काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसवल्याबद्दल काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.