Mumbai Pune Expressway: मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर पुढील तीन दिवस अवजड वाहनांना बंदी

0
2
Mumbai Pune Expressway: मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर पुढील तीन दिवस अवजड वाहनांना बंदी


महाराष्ट्रात उष्णघाताचे २३ बळी

महाराष्ट्रात गेल्या २८ दिवसांत २३ जण उष्माघाताचे बळी ठरले आहेत. यामध्ये अमरावतीमध्ये सर्वाधिक ३, रायगड, पुणे, बीड, बुलढाणा आणि मुंबईला लागून असलेल्या कोल्हापूरमध्ये प्रत्येकी जणांचा मृत्यू झाला. तर, ठाणे, अहमदनगर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड आणि सातारा येथे उष्णघातामुळे प्रत्येकी एक जणाला आपला जीव गमवावा लागला आहे.



Source link