
General Knowledge: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. महिलांवर घराबाहेर नव्हेतर घरातही सुरक्षित नाहीत. कारण महिलांवर घराच्या चार भिंतीत होणाऱ्या हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. आयसीडब्ल्यूआर २००२ नुसार, भारतातील ४५ टक्के महिलांना त्यांचे पती मारहाण करतात. भारतात दर ६० मिनिटांनी एक स्त्री कौटुंबिक हिंसेमुळे दगावते. हिंसाचाराचे अनेक प्रकार आहेत, ज्यात आर्थिक हिंसाचार, शारीरिक हिंसाचार आणि लैंगिक हिंसाचाराचा समावेश आहे.