
काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एका सभेदरम्यानचे हेच शब्द माईकमध्ये पकडले गेल्याने, त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. मराठा आरक्षणासंबंधित पत्रकार परिषद घेत असताना ‘आपण बोलून मोकळं व्हायचं.. निघून जायचं’ असे त्यांनी म्हटले होते. यानंतर आता किशोर कदम यांची ही कविता तुफान व्हायर झाली आहे. तुम्ही वाचलीत का ही कविता?






