
रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. कारण रेल्वे ही परवडणारी आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाते. रेल्वेचा सर्वात सुरक्षित प्रवास मानला जातो. त्यामुळेच रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात.
नवी दिल्ली : रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. कारण रेल्वे ही परवडणारी आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाते. रेल्वेचा सर्वात सुरक्षित प्रवास मानला जातो. त्यामुळेच रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये एक मोठी दुर्घटना होता होता टळली. या ठिकाणी एक मालगाडी विनाचालक तब्बल 84 किलोमीटर सुसाट धावली. पण रेल्वे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतल्याने सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.
A goods train laden with a crusher, coming from Pathankot to Jalandhar, started running without a driver at a speed of 70-80 km/h. The driver stepped out to check the lane & forgot to apply the handbrake, causing the train to move and gain speed on its own. Railway staff at… pic.twitter.com/0u4S0PZ0m7
— Gagandeep Singh (@Gagan4344) February 25, 2024