
[ad_1]
Eknath Shinde on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीच्या सभेत बोलण्यासाठी केवळ पाच मिनिटांचा वेळ मिळाला कारण त्यांच्यासोबत आमदार, खासदार आणि शिवसैनिक राहिले नसल्याने त्यांची पत तेवढीच राहिली आहे, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
[ad_2]
Source link
