
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर या क्षेत्रावर बरेच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या बजेटमध्ये लक्षद्वीपसाठी काय खास आहे ते जाणून घेऊया.
आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकार 2.0 चा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाकडून अनेक क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा होत्या. पर्यटन हेही असेच एक क्षेत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर या क्षेत्रावर बरेच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या बजेटमध्ये लक्षद्वीपसाठी काय खास आहे ते जाणून घेऊया.
लक्षद्वीपमध्ये काय खास आहे?










