
पत्रकार श्रुति गणपत्ये लिखित ‘गाईच्या नावानं चांगभलं’ या पुस्तकात गोरक्षकांच्या कामाची पद्धत, त्यांच्याकडून होणारा हिंसाचार, गोमांस खाण्यावर आणि विक्रीवर असलेली बंदी, गरीब शेतकऱ्यांचं बिघडलेलं अर्थकारण, हिंदूंच्या गोमांस भक्षणाचा उदाहरणासह इतिहास सादर केला आहे.