
महागाईमुळे सर्वसामान्यांचे जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. महागाईचा मुकाबला करण्यासाठी सरकारने आता स्वस्त डाळ आणि पीठनंतर भारत ब्रँड अंतर्गत स्वस्त तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : महागाईमुळे सर्वसामान्यांचे जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. महागाईचा मुकाबला करण्यासाठी सरकारने आता स्वस्त डाळ आणि पीठनंतर भारत ब्रँड अंतर्गत स्वस्त तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला आहे.
25 रुपये किलो तांदूळ







