Bharat Rice | पीठ आणि डाळीनंतर आता ‘भारत तांदूळ’ ; सरकार विकणार अवघ्या 25 रुपयाला तांदूळ | Navarashtra (नवराष्ट्र)

0
22
Bharat Rice | पीठ आणि डाळीनंतर आता ‘भारत तांदूळ’ ; सरकार विकणार अवघ्या 25 रुपयाला तांदूळ | Navarashtra (नवराष्ट्र)


पीठ आणि डाळीनंतर आता ‘भारत तांदूळ’ ; सरकार विकणार अवघ्या 25 रुपयाला तांदूळ

महागाईमुळे सर्वसामान्यांचे जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. महागाईचा मुकाबला करण्यासाठी सरकारने आता स्वस्त डाळ आणि पीठनंतर भारत ब्रँड अंतर्गत स्वस्त तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : महागाईमुळे सर्वसामान्यांचे जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. महागाईचा मुकाबला करण्यासाठी सरकारने आता स्वस्त डाळ आणि पीठनंतर भारत ब्रँड अंतर्गत स्वस्त तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला आहे.

25 रुपये किलो तांदूळ






Source link