
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी एक मोठे वक्तव्य केल्याने राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उत्पादन शुल्क गैरव्यवहार प्रकरणाचे खरे सूत्रधार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच असून लवकरच त्यांच्याही हातात बेड्या पडतील, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
केजरीवाल यांना लक्ष्य









