anna hazare news : केजरीवालांना अटक होताच अण्णा हजारे यांनी मौन सोडले! काय म्हणाले पाहा!

0
15
anna hazare news : केजरीवालांना अटक होताच अण्णा हजारे यांनी मौन सोडले! काय म्हणाले पाहा!


‘केजरीवालांना जी अटक झालीय, ती त्यांच्या कृतीमुळंच झाली आहे. हे काम त्यांनी केलं नसतं, तर अटक व्हायची वेळच आली नसती. आता जे झालंय ते झालंय. कायदा पुढचं काम करेल. सरकार बघेल. त्यावर विचार करेल,’ असं हजारे यांनी म्हटलं आहे.



Source link