
या प्रसंगी बोलताना अमोल पालेकर म्हणाले की, ‘आज जर शाहू महाराज हयात असते तर, लैंगिक शोषणाचे आरोप असलेले खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून खेळाडूंना इतके दिवस आंदोलन करावे लागले नसते. महिलांवर अन्याय करणाऱ्या आणि असे गुन्हे करणाऱ्यांना तातडीने शिक्षा देण्याचे आदेश शाहू महाराजांनी दिले होते. ते नेहमीच सनातनी विचारधारेशी लढले.’







