
[ad_1]
पुढे तो म्हणाला, “अदनानला भीती होती की मी त्याच्यापेक्षा चागलं काम करेन. आता मी घरी बसून काही करत नाही. माझ्याकडे काम नाही याला अदनान जबाबदार आहे. अदनानने भारताचे नागरिकत्व घेतले कारण त्याला मोबदल्यात चांगले पैसे दिले गेले होते. हे पैसे पाकिस्तान देऊ शकला नाही म्हणून त्याने भारतीय नागरिकत्व स्विकारले. आपली आई भारतीय होती, असे अदनान म्हणतो, पण त्याचा हा दावाही खोटा आहे. तो कॅनडाच्या तुरुंगातही होता.”
[ad_2]
Source link
