Aai Kuthe Kay Karte: ‘मी अरुंधती नाही’, असे का म्हणाली संजना? मालिकेत नवे वळण

0
21
Aai Kuthe Kay Karte: ‘मी अरुंधती नाही’, असे का म्हणाली संजना? मालिकेत नवे वळण


गेल्या काही दिवसांपासून संजना आणि अनिरुद्ध यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. हा दुरावा आशुतोषची बहिण वीणा आल्यामुळे निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. अनिरुद्ध आणि वीणा एकत्र काम करत असतात. आता संजना अनिरुद्धला सोडून जाणार का? असा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडत आहे.



Source link