
‘लग्नाचा विषय काढला तर इथे काय झालं. आपलं लग्न झालच तर काय होईल? आपला संसार सुखाचा नाही होणार. मला माफ कर’ या शब्दात ती यशला सुनावते. त्यानंतर ती कांचन आजीला देखील सुनावते. आता मालिकेत पुढे काय होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

‘लग्नाचा विषय काढला तर इथे काय झालं. आपलं लग्न झालच तर काय होईल? आपला संसार सुखाचा नाही होणार. मला माफ कर’ या शब्दात ती यशला सुनावते. त्यानंतर ती कांचन आजीला देखील सुनावते. आता मालिकेत पुढे काय होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.