
Mumbai Water Supply: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाण्याच्या पातळीत १० टक्क्यांनी घसरण झाल्याने नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Mumbai Water Supply: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाण्याच्या पातळीत १० टक्क्यांनी घसरण झाल्याने नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात येत आहे.