
[ad_1]
तर मी आयुष्य संपवलं असतं!
या प्रसंगाबद्दल सांगताना गश्मीर पुढे म्हणाला की, ‘आईबरोबर वाद झाल्यानंतर मी रागाने टेरेसवर निघून गेलो. मला राग सहन होत नव्हता आणि डोक्यातून विचार जात नवते. म्हणून मी जीव देण्याचा निर्णय घेतला. पण, त्याचक्षणी मला माझ्या मुलाचा विचार मनात आहे. माझा मुलगा ५ वर्षांचा आहे. त्याला वाढवण्याची जबाबदारी ही माझी आहे. त्यावेळी त्याचा विचार आला नसता तर मी माझं आयुष्य संपवलं असतं. असे विचार माझ्या मनात पहिल्यांदाच आले होते आणि मी ते कुणालाही सांगू शकत नव्हतो.’
[ad_2]
Source link
