Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी राज्यात सामाजिक तेढ निर्माण करू नये; जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला ‘तो’...

मुख्यमंत्र्यांनी राज्यात सामाजिक तेढ निर्माण करू नये; जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला ‘तो’ व्हिडिओ

मुख्यमंत्र्यांनी राज्यात सामाजिक तेढ निर्माण करू नये; जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला ‘तो’ व्हिडिओ

[ad_1]

मलंगगड मुक्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. अनेक वर्षे जिथे हिंदू- मुस्लीम सामंजस्याने रहात आहेत. त्या सामंजस्याला नख लागू नये, अशी आपली इच्छा असेल,असे मला वाटते. पण, जे केले जातेय, ते समजण्यापलिकडे आहे, अशी प्रतिक्रिया देत याचा व्हिडिओ आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments