Vijay Diwas 2023: विजय दिवस! १४ दिवसांत भारताने केले पाकिस्तानचे दोन तुकडे; ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांची शरणागती

0
13
Vijay Diwas 2023: विजय दिवस! १४ दिवसांत भारताने केले पाकिस्तानचे दोन तुकडे; ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांची शरणागती


Vijay Diwas 2023: प्रत्येक भरतीयांसाठी डिसेंबर महिना हा अभिमानाचा आणि गर्वाचा आहे. डिसेंबर महिन्यात पाकिस्तानने भारतावर लादलेल्या १९७१ च्या युद्धाला सुरवात झाली होती. केवळ १४ दिवसांत भारतीय सैन्याने १६ डिसेंबर रोजी पाकिस्तानला हरवत पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. तेव्हाचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांग्लादेश आज स्वतंत्र झाला होता. तब्बल ९३ हजार पाकिस्तानी सैन्याने भारतापुढे आत्मसमर्पण केले होते. हा विजय आपण ‘विजय दिवस’ म्हणून साजरा करतो. या घटनेला उद्या ५३ वर्ष पूर्ण होत असून यंदाचा विजय दिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. हे युद्ध नेमके कसे घडले. भारताने पाकिस्तानला कसे पराभूत केले जाऊन घेऊयात.



Source link