Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्र26/11 Mumbai Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण; तरीही...

26/11 Mumbai Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण; तरीही सागरी सुरक्षा ही अपुरिच

26/11 Mumbai Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण; तरीही सागरी सुरक्षा ही अपुरिच

[ad_1]

26/11 Mumbai Terror Attack 2008 : मुंबईसह संपूर्ण देशासाठी २६ नोव्हेंबेर २००८ हा काळा दिवस होता. पाकिस्तानच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला करत तब्बल १६६ नागरिकांचा बळी घेतला होता. या घटनेला १५ वर्ष पूर्ण झाले तरी आज देखील देशाच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न हा तेवढाच गंभीर आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments