
[ad_1]
सन १६५६मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता. या किल्ल्यावरच त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, समाधी सोहळा अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी या किल्ल्यावर झाल्या आहेत.
[ad_2]
Source link
