
पुढे त्यांनी अर्जात म्हटले होते की, हर्ष आणि भारतीच्या जामीन अर्जाला विरोध करण्याची संधी दिली गेली नाही. त्यामुळे हा आदेश बेकायदेशीर आहे. विशेष न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशात म्हटले आहे की न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणात एनसीबीच्या उत्तरासाठी वाट पाहिली होती परंतू फिर्यादी किंवा तपासनीस दोघेही उपस्थित राहिले नाहीत.







