
हिंगोलीमध्ये कौटुंबिक वादातून राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानाने सासरी जाऊन पत्नीवर सासरच्यांवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता तर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या गोळीबारातील मृतांचा आकडा २ वर पोहोचला आहे.