Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रशिंदे फडणवीस यांच्यातील विसंवादामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर! संजय राऊतांची सामनातून 'रोखठोक'...

शिंदे फडणवीस यांच्यातील विसंवादामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर! संजय राऊतांची सामनातून ‘रोखठोक’ टीका

शिंदे फडणवीस यांच्यातील विसंवादामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर! संजय राऊतांची सामनातून ‘रोखठोक’ टीका

[ad_1]

Sanjay Raut on Eknath shinde : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून सरकारवर गंभीर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद असून सरकारकडे मोठे बहुमत असतांना देखील राज्यात अस्थितरटा आहे असा दावा त्यांनी केला आहे. या बाबत शिंदे गटाच्या एका आमदाराने त्यांना माहिती दिली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. शिंदे हे स्वत:ला अपमानित झाल्याचं समजत असून ते या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. दोघांमध्ये फारसे चांगले संबंध राहिले नाहीत असे राऊत यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी अजित पवार यांना हुशार म्हटलं आहे. त्यांना काहीच हवं नसल्यानं त्यांनी ईडीच्या चौकशी पासून स्वत:ला सुरक्षित ठेवलं असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments