मधुभाऊंची केस सुटणार! सायली आणि अर्जुन एकमेकांपासून दुरावणार? ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?

0
18
मधुभाऊंची केस सुटणार! सायली आणि अर्जुन एकमेकांपासून दुरावणार? ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?


मात्र, इतक्यातच साक्षीच्या फोनवर महिपत शिखरेचा फोन येणार आहे. चैतन्य हा फोन उचलणार असून, कुणाला संशय येऊ नये म्हणून, तो फोन लगेच कट करणार आहे. या फोनवर महिपत मधु भाऊंच्या प्रकरणाबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, हे चैतन्यने ऐकल्यानंतर आता चैतन्य अर्जुनला फोन करून ही गोष्ट सांगणार इतक्यात साक्षी तिथे येते आणि चैतन्याच्या हातातून फोन काढून घेते. तर, चैतन्य देखील खोटं नाटक करत ‘तू समोर असताना मी फोनकडे बघणार नाही, सॉरी चूक झाली’, असं म्हणून तिची माफी मागणार आहे. तुरुंगात असलेल्या महिपतकडे फोन असून, तो मधुभाऊंच्या प्रकरणात काहीतरी करतोय, ही माहिती चैतन्य लवकरच अर्जुनपर्यंत पोहोचवणार आहे.



Source link