
उद्धव ठाकरे काय म्हणाले…
निकालाच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांना किर्तीकरांच्या पराभवाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, इथं नक्कीच मोठी गडबड झालेली आहे. वेळ पडल्यास आम्ही न्यायालयात आव्हान देऊ, असं स्पष्ट केलं होतं.






