पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: आश्रम काही कार्यक्रमांपुरते ‎नव्हे तर ती ऊर्जेची केंद्रे‎

0
1
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  आश्रम काही कार्यक्रमांपुरते ‎नव्हे तर ती ऊर्जेची केंद्रे‎




मानवी जीवनात तीन ठिकाणी आपण नेहमी ये-जा करतो. घर,‎कार्यालय आणि बाजारपेठ. परंतु तुलसीदास चौथ्या स्थानाचा देखील‎उल्लेख करतात. पक्षी राजा गरुड काकभूशुंडीकडे गेला आणि‎म्हणाला, मी येथे येताच माझी सर्व कामे पूर्ण झाली. ‘देखि परम पावन‎तव आश्रम, गयउ मोह संसय नाना भ्रम।’ म्हणजे सर्वात पवित्र आश्रम‎पाहून, माझी आसक्ती, शंका आणि विविध प्रकारचे भ्रम सर्व नाहीसे ‎झाले. म्हणूनच चौथे स्थान आश्रम आहे. यात मंदिर अंतर्भूत असते.‎आसक्ती, शंका आणि संभ्रम सर्व नाहीसे झाले. घरात आसक्ती‎निर्माण होते. कार्यालयात संशयाने वावरतो. आणि बाजार‎अपरिहार्यपणे संभ्रम निर्माण करतो. हे तिन्ही नष्ट करण्यासाठी आपण‎रोज आश्रम किंवा मंदिराला भेट द्यावी. ही काही कार्यक्रमांच्या‎आयोजनाचे नव्हे तर उर्जेची केंद्रे आहेत. ऋषी-मुनींची मौलिक क्रिया‎आहे. आजही त्याच्याशी जोडलेले राहिल्यास आपल्याला लाभ‎मिळेल.‎



Source link