पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: धर्माला योगाशी जोडावे लागेल,‎या युगात ते अत्यंत गरजेचे‎

0
9
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  धर्माला योगाशी जोडावे लागेल,‎या युगात ते अत्यंत गरजेचे‎




एक खूप गहन बाब आहे की, पूजेच्या बाबतीत अत्युच्च समर्पण भाव‎समजू शकतो. परंतु कर्मकांडाच्या आहारी जाऊन त्या गोष्टीचा‎वेडेपणा निश्चितच चुकीचा होय.आपल्या संतांनी हीच बाब उत्तमरीत्या‎समजून घेतली होती. भक्तिकाळात एक मोठे काम झाले. त्या काळी‎प्रचलित धर्म अनेक कारणांमुळे निष्प्राण होत होता. भरकटत होता. या‎संतांनी त्यात प्राण फुंकले. सध्या शिक्षण तंत्रज्ञानाला कलेचाही थोडा‎आधार घ्यायला हवा, अन्यथा ते पूर्णपणे कोरडे होईल. धर्माच्या‎बाबतीतही हेच घडत आहे. काही लोक धर्माला राजकारणाच्या‎आश्रयाला घेऊन जात आहेत, तर काही निव्वळ कर्मकांडांकडे. खरं‎तर धर्माला योगाशी जोडावे लागेल. यंत्रयुगात हे अत्यंत गरजेचे आहे.‎विशाल धार्मिक परंपरा अशा ठिकाणी उभी राहिली आहे. जिथे धर्म,‎अर्थ, काम आणि मोक्ष असे मार्ग आहेत. ध्येय निश्चित केल्यानंतरच‎मार्गावरून चालावे. ‎



Source link