
या भेटीनंतर अंबादास दानवे म्हणाले, आमच्यात वैचारिक वाद होते. मात्र, हे वाद दूर झाले असून आम्ही एकत्र काम करू आणि जिंकू देखील. आम्ही दोघेही मित्रच आहोत. मात्र, आमच्या अपेक्षा होत्या, असे देखील ते म्हणाले.

या भेटीनंतर अंबादास दानवे म्हणाले, आमच्यात वैचारिक वाद होते. मात्र, हे वाद दूर झाले असून आम्ही एकत्र काम करू आणि जिंकू देखील. आम्ही दोघेही मित्रच आहोत. मात्र, आमच्या अपेक्षा होत्या, असे देखील ते म्हणाले.