कसा झाला बांग्लादेशचा जन्म? १३ दिवसांत पाकिस्तान लष्कराला नमवलं! ९३,००० सैनिकांची भारतीय लष्करापुढं शरणागती

0
5
कसा झाला बांग्लादेशचा जन्म? १३ दिवसांत पाकिस्तान लष्कराला नमवलं! ९३,००० सैनिकांची भारतीय लष्करापुढं शरणागती


Vijay Diwas : भारतासाठी १६ डिसेंबर १९७१ चा दिवस ही केवळ एक तारीख नसून गौरवशाली गाथा आहे. याच दिवशी भारतीय लष्कराने आपल्या शौर्य आणि रणनीतीच्या जोरावर इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. केवळ १३ दिवसांत पाकिस्तानच्या सैन्याला पराभूत करत ९३ हजार जवानांनी भारतीय लष्करापुढे शरणागती पत्करली. हा केवळ भारताचा विजय नव्हता, तर बांगलादेशच्या जन्माची कहाणी देखील होती.



Source link