लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसचा ताम्हिणी घाटात भीषण अपघात! ५ जण जागीच ठार, ३५ जण जखमी

0
39
लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसचा ताम्हिणी घाटात भीषण अपघात! ५ जण जागीच ठार, ३५ जण जखमी


Bus Accident: ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ भीषण अपघात घडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका प्रवासी ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्याने ती पलटी झाली असून या दुर्घटनेत ५   जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३५  प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅव्हल्समध्ये काही प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ही ट्रॅव्हल्स चाकणवरून वीरवाडीला (महाड), लग्नाला चालली होती.



Source link