
दक्षिण दिल्लीतील नेब सराय भागात तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. देवळी गावातील एका घरात आई आणि मुलीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या कुटुंबातून एका मुलाचा जीव वाचला आहे. मुलगा मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर गेल्याने त्याचा जीव वाचला. मुलगा घरी परतल्यानंतर त्याने घरातील तिघांचेमृतदेह पाहिले. त्यानंतर त्याच्या पायाखालची वाळू सरकली.








