कोणी धोका दिला, हे कधीच सांगू नका.. पॉडकास्टमध्ये सलमान खानने आयुष्य आणि मैत्रीवर केली ‘मन की बात’

0
3
कोणी धोका दिला, हे कधीच सांगू नका.. पॉडकास्टमध्ये सलमान खानने आयुष्य आणि मैत्रीवर केली ‘मन की बात’


मैत्रीचे महत्त्व सांगताना सलमान म्हणाला, ‘माझे अनेक मित्र आहेत जे वर्षानुवर्षे माझ्यासोबत आहेत. आपण अनेकदा भेटत नसलो, तरी जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा आपलं नातं तसंच राहतं. खऱ्या मैत्रीत स्वार्थ नसतो. आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगताना दबंग खान म्हणाला, ‘सनम बेवफा’च्या वेळी एका मित्राने मला १५ हजार रुपये उधार दिले होते. त्यावेळी ही खूप मोठी रक्कम होती आणि तेव्हापासून आमची मैत्री घट्ट आहे. मैत्रीत कोणत्याही गरजा, मागण्या किंवा स्वार्थ नसावा, असेही ते म्हणाले.



Source link