मिहिरने सावनीसाठी हर्षवर्धनकडे घातली लग्नाची मागणी, काय घडणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत?

0
17
मिहिरने सावनीसाठी हर्षवर्धनकडे घातली लग्नाची मागणी, काय घडणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत?


‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत यावेळी सध्या वेगळी घडताना दिसत आहे. सतत सागर आणि मुक्ताला वेगळे करण्यासाठी कटकारस्थाने रचणाऱ्या सावनीला पहिल्यांदाच मिहिरने पाठिंबा दिला आहे. त्याने सावनीच्या लग्नासाठी हर्षवर्धनकडे हात मागितली आहे. आता मालिकेत आजच्या भागात काय घडणार चला जाणून घेऊया…



Source link