भारतात उष्णतेच्या लाटेने हाहाकार; देशभरात उष्माघाताने १४३ जणांचा बळी, ४१,००० हून अधिक आजारी

0
22
भारतात उष्णतेच्या लाटेने हाहाकार; देशभरात उष्माघाताने १४३ जणांचा बळी, ४१,००० हून अधिक आजारी


Heatwave in India : १ मार्च ते २० जून २०२४  या कालावधीत भारतात उष्णतेमुळे १४३ जणांचा मृत्यू झाला असून उष्माघाताचे ४१,७८९ रुग्ण आढळले आहेत.



Source link