
मालिकेत येणार रंजक वळण!
मात्र, या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती आल्याने आता चांगलीच धमाल पाहायला मिळणार आहे. अर्जुनला मिळवण्यासाठी आणि अर्जुन जवळ आपलं मन व्यक्त करण्यासाठी आता सायली देखील संधीची वाट बघत आहे. दुसरीकडे, अर्जुन आपल्या मनातील भावना सायलीला कशा सांगाव्यात, या विचारात पडला आहे. लवकरच दोघे एकमेकांवरचे प्रेम जाहीर करणार आहेत. या मालिकेच्या येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे.







