नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या सात तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा

0
71
नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या सात तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा


Rajasthan News : भरतपूरजवळ बाणगंगा नदीच्या किनारी तलावाची भिंत कोसळल्याने त्यावर उभे असलेले ८ तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. त्यातील ७ तरुणांचा मृत्यू झाला आहे.



Source link